व्रतविधि-वरील प्रगणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. १२ दिनीं एरुभुक्ति व १३ दिवशीं उपवास, पूजा वगेरे. पात्रांत चार पार्ने लावणे, णमोकार मंत्राचे जन चार करणें, चार मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
– कथा –
उज्जयनी नगरामध्ये पूर्वी श्रीधर नांवाचा राजा आपल्या पिथ प्राणवलमा पट्टराणी श्रीमती आणि श्रेणिकपुत्र, श्रीप्रभा सून, तसेच राजश्रेष्ठी, मंत्री, पुरोहित या सर्वांसह सुखाने राज्य करीत होता. त्यांनी श्रीधराचार्य नामे गुरूजवळ हे व्रत घेऊन पथाविधि पाळिले. त्यायोगें त्यांना स्वर्गपुखाचा व कनाने मोक्ष सुखाचा लाभ झाला आहे. एवं कथा पूर्ववत्.